Browsing Category
Politics
राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांच्या ‘त्या’ जीआरची होळी
पंतप्रधानांपासून ग्रामपंचायत सदस्यपर्यंत असलेली पदे कंत्राटी पद्धतीने व खाजगी कंपनीकडून भरण्यात यावेत...
Read More...
Read More...
Naresh Maske | “रेड्यांनी शिंगे उगारली की…”; राऊतांच्या ‘त्या’…
Naresh Maske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. ही गुवाहाटीवारी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आहे.…
Read More...
Read More...
Kiran Pavaskar | “मुद्दा एकाच, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा”; शिंदे गटातील नेत्याचा…
Kiran Pavaskar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे वरळी (Waroli) येथील आमदार आहेत. आमदार पदाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्ताने माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी…
Read More...
Read More...
Nitin Gadkari | राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
Nitin Gadkari | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती,…
Read More...
Read More...
Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा
Sushma Andhare | सिंधुदुर्ग : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) भाजप आणि शिंदे गटावर महाप्रबोधन यात्रेतून हल्लाबोल करत आहेत. काल सुषमा अंधारे यांची औरंगाबाद येथे सभा झाली. त्यांनी नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर…
Read More...
Read More...
Chitra Wagh | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर,…
Chitra Wagh | मुंबई : संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लाव मग बोलेल असं म्हणत वातावरण तापवलेलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील त्यांची पाठराखण…
Read More...
Read More...
सत्तांतर अटळ? शिंदेगट आज मुंबईत दाखल होणार
टीम सत्ताकारण
मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांना…
Read More...
Read More...
न्यायालयातून सरकार आलं, सरकार जाईल..पण प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..?
टीम सत्ताकारण औरंगाबाद – देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार…
Read More...
Read More...