IND vs NZ | सामन्यापूर्वी न्युझीलँडला मोठा धक्का, केन विल्यमसन सोडून ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

टीम महाराष्ट्र देशा: सध्या न्यूझीलंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये न्युझीलँडचा पराभव केला आहे. या तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तरी, या मालिकेतील तिसरा सामना 22 तारखेला खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये … Read more

भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा..

अक्षय पाटील

टीम सत्ताकारण औरंगाबाद : भाजपकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अंमलबजावणी संचलनालयच्या (इडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे, ज्यांच्यावर आरोप केले जातात, ती मंडळी भाजपात आली की कारवाई थांबत आहे. असा आरोप करीत केवळ विरोधी पक्षांनाच लक्ष केले जात असल्याने ‘भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा’, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय … Read more

सौमित्र यांची सामाजिक विसंगती मांडणारी कविता चर्चेत…

सौमित्र यांची सामाजिक विसंगती मांडणारी कविता चर्चेत...

  टीम सत्ताकारण मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भुकंप झाल्यानंतर नवनवे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. दरम्यान, गुवाहाटीला गेलेले सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याअनुषगांनेच अभिनेते –प्रख्यात कवी किशोर कदम उर्फ सौमित्र … Read more

सत्तांतर अटळ? शिंदेगट आज मुंबईत दाखल होणार

सत्तांतर अटळ

  टीम सत्ताकारण मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांना बहुमत सिद्ध करण्याबाबत पञ दिल्याने सत्तांतर होण्याच्या दिशेनी वारे वाहत असल्याची चिन्हे दिसु लागत असतानाच बुधवारी सकाळी गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेले शिंदेगटातील आमदार मुंबईच्या दिशेनी निघणार … Read more

न्यायालयातून सरकार आलं, सरकार जाईल..पण प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..?

टीम सत्ताकारण औरंगाबाद – देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार कोसळलं.. आणि न्यायालयाच्या आदेशाचा फायदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी झाला. आजही तसच होताना दिसतंय.. हे सर्व होत असतांना प्रलंबीत … Read more

.. तर देशी दारूचे दुकान जाळून टाकणार – मराठा संघटना आक्रमक

.. तर देशी दारूचे दुकान जाळून टाकणार - मराठा संघटना आक्रमक

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील बिडकीन येथील देशी दारू दुकानाचा परवाना तत्काळ रद्द करा, या मागणीसाठी मराठा संघटनासह छावा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.२०) पैठण – औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील निलजगाव फाट्यावर निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर हे देशी दारूचे दुकान बंद केले नाही तर ते जाळून टाकू, असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. बिडकीन – … Read more