Politics
आरक्षणाच्या रस्त्यात कुणी निर्माण केले कायदेशीर अडथळे?
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी काही समन्वयकांच्या तोंडाला आर्थिक रसदचे रक्त लावून बाटवले.
मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांनी आमदारकी सोडली!
कोणत्याही पक्षाचा झेंडा घेतला तर त्याचे नियम बंधन पाळावे लागतात, त्यांच्या सूचनेप्रमाणे चालावं लागत. त्यावेळी समाजाची न्यायालयीन लढाई मी लढत होतो, त्यामुळे त्यावेळी मला पक्षीय निर्णय घेणे योग्य वाटले नाही म्हणून मी त्यास विनम्रपणे नकार दिला.
राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांच्या ‘त्या’ जीआरची होळी
पंतप्रधानांपासून ग्रामपंचायत सदस्यपर्यंत असलेली पदे कंत्राटी पद्धतीने व खाजगी कंपनीकडून भरण्यात यावेत...
Naresh Maske | “रेड्यांनी शिंगे उगारली की…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर
Naresh Maske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. ...
Kiran Pavaskar | “मुद्दा एकाच, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा”; शिंदे गटातील नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला
Kiran Pavaskar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे वरळी (Waroli) येथील आमदार आहेत. आमदार पदाच्या ...
Nitin Gadkari | राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
Nitin Gadkari | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून ...
Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा
Sushma Andhare | सिंधुदुर्ग : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) भाजप आणि शिंदे गटावर महाप्रबोधन यात्रेतून हल्लाबोल करत आहेत. काल सुषमा अंधारे यांची औरंगाबाद येथे ...
Chitra Wagh | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
Chitra Wagh | मुंबई : संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लाव मग बोलेल असं म्हणत वातावरण तापवलेलं होतं. यावर प्रतिक्रिया ...
सत्तांतर अटळ? शिंदेगट आज मुंबईत दाखल होणार
टीम सत्ताकारण मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ...
न्यायालयातून सरकार आलं, सरकार जाईल..पण प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..?
टीम सत्ताकारण औरंगाबाद – देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप ...













