संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे

“ओबीसीकरण” हाच मराठा आरक्षणाचा संविधानिक मार्ग

भानुसे यांनी  म्हटले, की महाराष्ट्र सरकारने आता सुप्रीम कोर्टात उपचारात्मक याचिका (Curative petition) दाखल केली आहे. हा फक्त वेळकाढूपणा आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. एक वर्ष होऊन गेले तरी ती पण याचिका दाखल केलीली नव्हती. यावरून सरकारची मराठा समाजाला आरक्षण न देण्याची मानसिकता दिसून येते. पूर्वीच्या न्या. खत्री आयोग ते बापट आयोग ते राणे समिती ते न्या. गायकवाड आयोगाकडे संभाजी ब्रिगेडने पुराव्यांसह केवळ आणि केवळ ओबीसी आरक्षण हीच मागणी केली आहे.

अमर जगताप

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचे वाचवले प्राण

एक विचार असा ही होता कि प्राव्हेट हॉस्पिटल यांचं कर्तव्य काय? रस्त्यानी जाणाऱ्या कार रिक्षा यांचं कर्तव्य काय? जे डॉक्टर लाखो फीस घेऊन हॉस्पिटल चालवता त्यांचं काय? दुसऱ्या देशापेक्षा आपल्या इथे सरकारी ऍम्ब्युलन्स यायला वेळ का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अडचणीत असलेल्या व्यक्तीला युवा पिढीने मदत करायला हवी, अशी अपेक्षा अमर यांनी व्यक्त केली.

मनोज जरांंगे यांच्याशी बोलतांना शिवप्रहारचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत इंगळे

आरक्षणाच्या रस्त्यात कुणी निर्माण केले कायदेशीर अडथळे?

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी काही समन्वयकांच्या तोंडाला आर्थिक रसदचे रक्त लावून बाटवले.

मराठा समाजाच्या चळवळीसाठी पाटलांनी दिला होता नकार.

मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांनी आमदारकी सोडली!

कोणत्याही पक्षाचा झेंडा घेतला तर त्याचे नियम बंधन पाळावे लागतात, त्यांच्या सूचनेप्रमाणे चालावं लागत. त्यावेळी समाजाची न्यायालयीन लढाई मी लढत होतो, त्यामुळे त्यावेळी मला पक्षीय निर्णय घेणे योग्य वाटले नाही म्हणून मी त्यास विनम्रपणे नकार दिला.

छत्रपती संभाजीनगर : क्रांती चौकात जोरदार आंदोलन करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी

राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांच्या ‘त्या’ जीआरची होळी

पंतप्रधानांपासून ग्रामपंचायत सदस्यपर्यंत असलेली पदे कंत्राटी पद्धतीने व खाजगी कंपनीकडून भरण्यात यावेत...

अक्षय पाटील

भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा..

टीम सत्ताकारण औरंगाबाद : भाजपकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अंमलबजावणी संचलनालयच्या (इडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे, ज्यांच्यावर आरोप केले जातात, ती मंडळी भाजपात आली ...

सौमित्र यांची सामाजिक विसंगती मांडणारी कविता चर्चेत...

सौमित्र यांची सामाजिक विसंगती मांडणारी कविता चर्चेत…

  टीम सत्ताकारण मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भुकंप झाल्यानंतर नवनवे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर बुधवारी ...

सत्तांतर अटळ

सत्तांतर अटळ? शिंदेगट आज मुंबईत दाखल होणार

  टीम सत्ताकारण मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

न्यायालयातून सरकार आलं, सरकार जाईल..पण प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..?

टीम सत्ताकारण औरंगाबाद – देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप ...

.. तर देशी दारूचे दुकान जाळून टाकणार - मराठा संघटना आक्रमक

.. तर देशी दारूचे दुकान जाळून टाकणार – मराठा संघटना आक्रमक

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील बिडकीन येथील देशी दारू दुकानाचा परवाना तत्काळ रद्द करा, या मागणीसाठी मराठा संघटनासह छावा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.२०) पैठण – औरंगाबाद ...