Maharashtra
शरद पवारांकडुन ‘त्या’ घटनाबाह्य कृतीचे समर्थन
छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण Maratha Reservation | २३ मार्च १९९४- शरद पवारांची घटनाबाह्य कृती, पदाचा गैरवापर आणि अन्यायाची परिसीमा.. याविषयी माझी कोर्टात याचिका ...
बैजू पाटील यांच्या ‘अग्निदिव्यातून झेप’ ला जागतिक स्पर्धेत पहिला पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण Baiju Patil | देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ अधिक राष्ट्रीय, ...
कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?
छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण Maratha Reservation | कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक ...
सरकार पुन्हा अंतरवालीत; जरांगे पाटलाच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : राजेभाऊ मोगल Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाने सरकारची झोप उडाली ...
आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- जरांगे पाटील संतापले
छत्रपती संभाजीनगर : याेगेश कदम Maratha Reservation | तुम्ही तीस दिवस मागितले होते, मी ४० दिवस दिले. या ४० दिवसात तुम्ही काय केले? असा ...
“ओबीसीकरण” हाच मराठा आरक्षणाचा संविधानिक मार्ग
भानुसे यांनी म्हटले, की महाराष्ट्र सरकारने आता सुप्रीम कोर्टात उपचारात्मक याचिका (Curative petition) दाखल केली आहे. हा फक्त वेळकाढूपणा आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. एक वर्ष होऊन गेले तरी ती पण याचिका दाखल केलीली नव्हती. यावरून सरकारची मराठा समाजाला आरक्षण न देण्याची मानसिकता दिसून येते. पूर्वीच्या न्या. खत्री आयोग ते बापट आयोग ते राणे समिती ते न्या. गायकवाड आयोगाकडे संभाजी ब्रिगेडने पुराव्यांसह केवळ आणि केवळ ओबीसी आरक्षण हीच मागणी केली आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचे वाचवले प्राण
एक विचार असा ही होता कि प्राव्हेट हॉस्पिटल यांचं कर्तव्य काय? रस्त्यानी जाणाऱ्या कार रिक्षा यांचं कर्तव्य काय? जे डॉक्टर लाखो फीस घेऊन हॉस्पिटल चालवता त्यांचं काय? दुसऱ्या देशापेक्षा आपल्या इथे सरकारी ऍम्ब्युलन्स यायला वेळ का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अडचणीत असलेल्या व्यक्तीला युवा पिढीने मदत करायला हवी, अशी अपेक्षा अमर यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांनी आमदारकी सोडली!
कोणत्याही पक्षाचा झेंडा घेतला तर त्याचे नियम बंधन पाळावे लागतात, त्यांच्या सूचनेप्रमाणे चालावं लागत. त्यावेळी समाजाची न्यायालयीन लढाई मी लढत होतो, त्यामुळे त्यावेळी मला पक्षीय निर्णय घेणे योग्य वाटले नाही म्हणून मी त्यास विनम्रपणे नकार दिला.
राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांच्या ‘त्या’ जीआरची होळी
पंतप्रधानांपासून ग्रामपंचायत सदस्यपर्यंत असलेली पदे कंत्राटी पद्धतीने व खाजगी कंपनीकडून भरण्यात यावेत...
Naresh Maske | “रेड्यांनी शिंगे उगारली की…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर
Naresh Maske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. ...














